lang="en-US"> मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०: शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ₹1.25 लाख!

Solar Energy scheme सौर कृषी वाहिनी २.० योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार हेक्टरी.

Solar Energy scheme | मुंबई, २१ जून २०२४: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकरी त्यांची जमीन सरकारला भाडेतत्वावर देऊ शकतात आणि दरवर्षी हेक्टरी १.२५ लाख रुपये (तीन टक्के वार्षिक वाढीसह) मिळवू शकतात.

या योजनेचे काय फायदे आहेत?

वाचा :Mango Varities | 74 वर्षीय शेतकऱ्याची 200 आंब्याच्या जातींची बाग! दरवर्षी लाखो रुपयांचा नफा!

कोण पात्र आहे?

अधिक माहितीसाठी:

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० ही शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे ज्यांच्याकडे स्वतःची सिंचन सुविधा नाही आणि ज्यांना नियमित उत्पन्नाचा स्त्रोत हवा आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि राज्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यास मदत होईल

Exit mobile version